कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण
पुणे, दि.५: वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी…
तुम्ही त्या बाईची तक्रार देत असाल तर तुम्हाला वाचवायला आम्ही येणार नाही कारण आमची कधीही बदली होऊ शकते – सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शहारे
प्रतिनिधी मोहाडी:- दिनांक १४-११-२०२३ रोजी वरठी येथील पत्रकार अमर वासनिक यांच्या वर वरठी पोलीसांचे खबरी गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव/गणवीर…
लोकशाहिचा खून करणार्या नार्वेकर चा फोटो जाळुन जोडे मारो आंदोलन
नागपूर दि ११- लोकशाहीची हत्या करणा-या विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकरच्या फोटो ला जोडे मारून व जाळून नागपूरच्या संतप्त शिवसैनिकांनी…
सर्व जाती धर्माला एकत्र आणण्यासाठी समता सैनिक दलाची गरज… रोशन फुले
लाखांदूर प्रतिनिधी सरांडी बूज येथे समता सैनिक दलाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त धम्म प्रसार बौद्ध विहार…
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांचे प्रतिपादन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात शासकीय…
संकल्प यात्रा, लोकांमध्ये विकसित भारत @२०४७ चे उद्दिष्ट साध्य करू शकत असल्याचा विश्वास निर्माण करेल – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा
मुंबई, 4 जानेवारी 2024 : पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी आज मुंबईत गोरेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा माहिती, शिक्षण आणि संपर्क…
दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा…
एम.सी.ई.डी. भंडारा कार्यालयाचा विवादास्पद कारभार. स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कॉलेज चे पैसे खाल्ले
प्रतिनिधी भंडारा सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा या संस्था कार्यालयाच्या मोहक जाहिरातींना…
विकसित भारत संकल्प यात्रा लोकसहभागाचे प्रतिक – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा
मुबंई, दि. ४ : भारताला २०४७ पर्यंत विकसित बलशाली देश बनवण्याचा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केलेला असून त्या संकल्पाच्या यशस्वितेसाठी…
ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावकरी त्रस्त वरठी येथे चार दिवसांपासून पाण्याची टंचाई
प्रतिनिधी मोहाडी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वरठी गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणात आहे. गावात करोडोची शुद्ध पाण्याची नळ…
