लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे…
व्हाट्सॲपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित
नांदेड, दि. २८ : निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप’, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या…
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान झाले पाहिजे – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर
सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील 32 शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात. या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा…
एनजीओ आघाड़ी नागपुर जिला उपाध्यक्ष पद पर सुप्रसिद्ध समाजसेवी अरविंद कुमार रतूड़ी की नियुक्ति
नागपुर आदनम भवन गडकरी प्रचार कार्यालय गणेशपेठ नागपुर महाराष्ट्र में एक विशाल और भव्य समारोह में भाजपा एनजीओ आघाड़ी के…
दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार
अमरावती, दि.28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम…
‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष चंद्रपूर: माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) माध्यमातून लक्ष राहणार
चंद्रपूर दि. २६ : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी…
ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक – अलियाक्सांद्र मात्सुकोऊ राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि. १९ : बेलारूस भारतासोबत व्यापार, व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीने बेलारुसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्राशी…
राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध – संचालक डॉ. तेजस गर्गे
मुंबई, दि. १९ : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष…
८५ वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय
चंद्रपूर दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त…
भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे
मुंबई, दि. २७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर…
