सहयोगी प्राध्यापक, गट-अ मुलाखतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि. १३ : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ मधील सहयोगी प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र) या पदाच्या मुलाखती दिनांक ०६…
आवाज कुणाचा? इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सहा राजकीय पक्ष व त्यांच्या दोन आघाड्या यांच्यात अटीतटीचा सामना होतो…
एकाग्रता साठी मनाचे व्यवस्थापन एकमेव उपाय — संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड
सुपा – नुकतेच इंजिनिअरिंग महाविद्यालय चास च्या साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदनगर येथे संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी…
कराटे पट्टू कुमारी सोनल राठोड हिचा डॉ. जगदिश राठोड यांच्या हस्ते बंजारा सेवा अभियान च्या वतीने भव्य सत्कार
पुणे :- पुणे शिक्रापूर येथील डॉ.कैलास राठोड यांची कन्या कु.सोनल कैलास राठोड हिने चंदीगड राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियन…
‘पंडित राम नारायण यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी होते’ – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. ९ : जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंडित राम नारायण…
रेवड्यांची उधळण… स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती (भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस अप) आणि महाआघाडी (काँग्रेस,…
खैरगाव (चांदसुरला) येथील पहिला पोलीस बनल्याबद्दल तुषारचे स्वागत सा. कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे उप तालुकाप्रमुख बंडू पहानपटे व गावातील नागरिकांनी केले.
चंद्रपूर तालुक्यातील खैरगाव (चांदसूरला) या गावातील तुषार महादेव वाढई हा गावातून पहिला पोलीस बनल्यामुळे गावाचे नाव लौकिक झाले आहे. तुषारणे…
कौल कोणाला… बुधवार, ६ नोव्हेंबर २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
यंदा २०२४ ची राज्य विधानसभा निवडणूक खरोखरच अभूतपूर्व आहे. रस्त्यांवर पिंजऱ्यात बसलेल्या पोपटालाही बाहेर येऊन कोणता पक्ष सरकार बनवणार याचे…
आचारसंहिता भंगाच्या २४५२ तक्रारी निकाली; २५३ कोटींची मालमत्ता जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४
मुंबई, दि. ४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469…
अब की बार… स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री व त्यांची तीन सरकारे अनुभवली. मतदान केले कोणाला व सरकार कोणी बनवले असा प्रश्न…
