रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी
रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी झालेत,गंगेत आंघोळ करून ६४ कोटी धार्मिक उन्माद असणारे पाप…
दारू अड्डयावर धाड घालुन किंमती १,१६,१४३/-रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्ड्यावर…
राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – मंत्री आदिती तटकरे ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ चे वितरण
मुंबई, दि. ३ : बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती…
नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नंबरप्लेटसाठी आवाहन
मुंबई, दि. ३: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या…
सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीत कौशल्य विकासावरही भर -मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. ०३ : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी…
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा नवीन दालनात प्रवेश
मुंबई, दि. ३ : गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री…
मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. ३: मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. शासन याबाबत सकारात्मक असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल…
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान
मुंबई, दि. ३ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या…
समुद्रकिनाऱ्यावरील जागांमधून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करा – मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक
मुंबई, दि. ३: महाराष्ट्र व मुंबईला भव्य व निसर्गसंपन्न समुद्रकिनारा लाभला आहे. या जागेचा व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना…
प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात
मुंबई, दि. ३ : शेतकरी, महिला, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सोबतच आरोग्य, रोजगार, उद्योग, पायाभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य आहे. राज्य…
