माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 30 : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4 हजार 66 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी…
जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे – जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना
मुंबई, दि. ३० : जीवनासाठी महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असलेल्या पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी जलसाक्षरता महत्त्वाची आहे. जलसाक्षरता वाढवण्यसाठी प्रशिक्षणासोबतच कार्यशाळांचे आयोजन, अशा…
विवाहिता से गालीगलौच व मारपीट कर छेड़खानी का प्रयास 15 दिनों बाद आरोपियों के खिलाफ पुलिस में मामला दर्ज
लाखांदुर :- एक विवाहिता को अकेले देख छेड़खानी के उद्देश्य से अश्लील कृति के आरोप में टोकने पर बीच बस्ती…
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात बहुजन समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लाखांदूर:- तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधात तीव्र रोष असून यासंदर्भात राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द केल्याचे सांगितले असले…
जनतेने नाकारले तरी गद्दार, दगाबाज जप चालूच… बुधवार, २९ जानेवारी २०२५ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
शिवसेनाप्रमुखांचा २३ जानेवारीला जन्मदिवस साजरा करणारे मुंबईत दोन मोठे मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांच्या उबाठा सेनेचा अंधेरीच्या क्रीडा संकुलात, तर…
निस्पृह विधितज्ज्ञ घडविण्यासाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन
नागपूर,दि. 28 : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण…
मनीषनगर ‘आरयूबी’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मनीषनगर परिसरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम नागपूर, दि. 28 :…
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक उभारणार – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. २८ : अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक (वॉर मेमोरियल)…
बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे चौथे महिला धोरण व बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व माजी संस्थाश्रयी महिला यांच्या मागण्यांबाबत आढावा
मुंबई, दि. २८ : बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली…
सोयाबीन खरेदीसाठी सात दिवस मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला – पणन मंत्री जयकुमार रावल लातूर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला मंजुरी
मुबई दि. 28 :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या…
