नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे उद्या उद्घाटन
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकृत संकुल उद्या रविवार, दि. २ मार्च…
पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनावर भर द्यावा – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि.1 : सक्षम ‘SAKSHAM 2024-25’ हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर…
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य – उपराष्ट्रपती जगदीप धनखड के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव
‘विकसित भारत’ केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य मुंबई दि १ :- नालंदा, तक्षशीला विद्यापीठांसारख्या संपन्न विद्याकेंद्रांची देदीप्यमान परंपरा आपल्याला…
‘परिवहन भवन’चे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि.१ : परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन उद्या २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री…
रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी
रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी झालेत,गंगेत आंघोळ करून ६४ कोटी धार्मिक उन्माद असणारे पाप…
साहित्य संमेलनात मर्सिडिज धावली… रविवार, २ मार्च २०२५ मंथन स्टेटलाइन डॉ. सुकृत खांडेकर
तब्बल सत्तर वर्षांनी राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. १९५४ मध्ये झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे…
सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम. बी.विद्यालय व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय…
कुटुंब-आधारित काळजी आणि बालसंरक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २८ : कुटुंब-आधारित काळजी आणि बालसंरक्षणाच्या क्षेत्रात राज्य अग्रणी आहे. राष्ट्रीय कुटुंब-आधारित पर्यायी काळजी आणि कुटुंब विभक्तीकरण प्रतिबंध परिषद आपल्या…
मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहर करार व्हावे- इजिप्तचे राजदूत गलाल
इजिप्तच्या राजदूतांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची घेतली सदिच्छा भेट मुंबई, दि. २८ : इजिप्त आणि भारत यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध…
कोंढाळी पोलिस स्टेशन सह प्रत्येक पोलीस स्टेशनला ठाण्याच्या मनुष्यबळाच्या बळाची गरज पोलीस कर्मचाऱ्यांची नवीन संख्या निश्चितीची गरज;
काटोल/कोंढाळी प्रतिनिधी -: वाढती लोकसंख्या मात्र गावोगावच्या पोलिस ठाण्यांच्या कर्मचारी संख्येत वाढ होत नसल्याने उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.…
