खरीप हंगामपूर्व नियोजन सभा…! शेतकरी जगला तरच आपण ही जगू तालुक्यात नकली बीयाणे व खात आढळ्यास कठोर कारवाई आमदार चरणसिंग ठाकूर
काटोल- काटोल नरखेड तालुक्यात नकली बीयाणे, खात, नकली कृषी औषधी विक्रीच होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार. शेतकरी जगला…
कोंढाळी येथे बाल वारकरी सुसंस्कार शिबिर संपन्न सुसंस्कार शिबिरात मातृ पितृ वंदना संस्कार बाल वारकरी सुसंस्कार शिबिराचे प्रशिक्षक व बाल वारकरी व उत्कृष्ट सेवा देणारे अधिकारी पुरस्कृत
कोंढाळी- धर्म उत्सव नगरी कोंढाळी येथील श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर कोंढाळी यांच्या वतीने 5 ते 15 मे दरम्यान…
लाखोटीया भुतडा हायस्कूल ने फिर दोहराया इतिहास श्रावणी सोममनकर 99.60% वंशिका विनोद चन्ने-97.40% ज्योत्स्ना बारई -96.20% भावेश्री शेंडे -96% खुशाली शेंडे-96% 18 छात्रों ने हांसील किये 90%से अधिक गुणांक लाखोटिया भुतड़ा हायस्कूल 98 प्रतिशत%
संवाददाता- कोंढाली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन द्वारा संपन्न 10वीबोर्ड की परीक्षा के नतीजे १३ मई को दोपहर 01-00…
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. सर्व विभागाचे 688प्रकरणे निकाली
कोंढाळी-वार्ताहर 14 मे 2025 रोजी काटोल तालुक्याचे कोंढाळी व मासोद राजस्व मंडळा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील नागरीकांना समस्या सोडविण्यासाठी येथील लाखोटीया…
व्यापंम पेक्षाही मोठा घोटाळा: राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकारपरिषदेत मागणी
नागपूर – मागच्या काही दिवसांपासून बोगस शिक्षक भरती प्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. हजारो शिक्षकांना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शाळांमध्ये नियुक्त्या…
महाराष्ट्र विद्यालय , खापरखेडा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
महाराष्ट्र विद्यालय , खापरखेडा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! खापरखेडा: – येथील महाराष्ट्र विद्यालयाचा एस एस सी बोर्डाचा निकाल 94.5 टक्के…
पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करा – मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. १४ : तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे आणि पूरस्थिती निर्माण होते .…
पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. १४ : पवना प्रकल्पामुळे बाधित धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील…
लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १४: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल…
सरस्वती विद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा पुष्पक तानसेन डांगे व त्रुपल सौरभ शहारे तालुक्यातून तृतीय
अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 13 मे 2025…
