परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या
मुंबई दि. १९ :- परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक…
सरस्वती विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र 2024-25 मधील वर्ग…
जिल्हा परिषद मध्ये होत असलेला भ्रस्टाचार
जिल्हा परिषद (Zilla Parishad) ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, इत्यादी विभागांमध्ये काम करते. या…
शहरातील आरओचे पाणी आरोग्यासाठी योग्य आहे का? आरओ प्लांट व्यवसायाला तीन विभागांची परवानगी आवश्यक
भंडारा जिल्ह्यात सुमारे ४०० च्यावर आरओ प्लांट आहेत. पण हे सर्वच व्यवसाय आवश्यक परवानगी न घेताच सुरू असल्याचे दिसत आहे.…
शस्त्रसंधी कुणासाठी… इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करताच अवघ्या चार दिवसांत भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी जाहीर झाली. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर…
मुसळधार पावसात वीज पडून बैल आणि म्हशींचा मृत्यू बोरगाव/खापरी शिवारातील घटना बैल/म्हशीच्या मृत्युमुळे शेतकरी अडचणीत
कोंढाळी- १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, वादळ आणि मुसळधार पावसात, काटोल तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी प्रेमराज मानमोडे यांच्या…
केल्टेक एनर्जीज प्रकल्प वाढिसाठी लोक(जन) सुनावणी संपन्न प्रकल्पाच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न
कोंढाळी- नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा गरमसुर येथील मे.केल्टेक एनर्जीज लिमिटेड च्या प्रस्तावित नवीन स्फोटक उत्पादनाच्या समावेशासह प्रस्तावित प्रकल्प विस्तारासाठी…
जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन
जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर…
वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट.
गणपूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे शेतकरी संतोष भाऊजी राऊत हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यामध्ये त्यांचे निधन…
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई, दि.१६ : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत…
