अनखोडा ग्रामपंचायत चे कामाच्या विकासाकडे दुर्लक्ष
चामोर्शी – तालुक्यातील अनखोडा येथे सिमेंट रोडवर लोखंडी ईलेकट्रीक पोल असुन वार्ड नं १ मध्ये रोडवर पोल असुन वाहतुक जाण्या…
पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट! आठ ते दहा दिवसांनी होतो पाणीपुरवठा
कोंढाळी- : काटोल तालुक्यातील पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट करावी लागत आहे! राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यातच…
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2.0 चा शुभारंभ आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते कोंढाळी नगर पंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2.0 चा शुभारंभ जनसंवाद कार्यक्रम
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2.0 चा शुभारंभ आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते कोंढाळी नगर पंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2.0…
22एप्रील रोजी काटोल तालुक्यातील 82ग्रा प च्या सरपंचपदासह महिलासाठी आरक्षण सोडत तहसीलदार राजू रणवीर यांची माहिती
काटोल/कोंढाळी वर्ष 2025ते2030 या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंचाचे आरक्षण निश्चित करुन देण्यासाठी. राखीव पदामधून ग्रापं निहाय सरपंच व सरपंचांपदामधून…
भाजप कोंढाळी मंडल अध्यक्ष घोषित निखिल जयस्वाल कोंढाळी मंडळ भाजपा अध्यक्ष
कोंढाळी -प्रतिनिधी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, २० एप्रिल रोजी भाजपने मंडल अध्यक्षांची घोषणा केली आहे. ४ एप्रिल रोजी नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आंबोली व किष्टापुर येथे अपमास्पद लिखान प्रकरणी आरोपी अटक
आष्टी २६ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी समाजवादी अपमान स्पद आणि विखारी लिखान केल्याच्या प्रकरणी अभिजीत मोरेश्वर मोहुर्ले ,वय…
कोंढाळी नगर पंचायती चे सर्वांगीण विकासासाठी सिटी सर्व्हे गरजेचे स्वप्निल व्यास यांची मागणी
कोंढाळी/ काटोल – कोंढाळी नगर पंचायतीचे मुलभुत व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नागरी क्षेत्राचा सिटी सर्व्हे होणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार…
बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती
मुंबई, दि. 19 : राज्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात महिला व बालविकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.…
राज्याचा कौशल्य विकास विभागाचे काळाची गरज ओळखून मार्गक्रमण – राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्ण यांचे प्रतिपादन रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसरा वर्धापन दिन संपन्न
मुंबई. दि.१९: काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे, ही आनंदाची बाब…
ईस्टरनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई. दि.19: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा पवित्र दिवस…
