ईद-उल-अजहा (बकरा ईद) साठी शांतता समितीची बैठक
कोंढाळी – वार्ताहर देशात 07 जून रोजी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त कोंढाळी पोलीस…
अनुसूचित जमाती आयोगामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीला गती मिळणार,राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा दूरदृष्टिपूर्ण निर्णय मा.खा.डॅा.अशोक नेते यांचा विश्वास
गडचिरोली : राज्य सरकारने अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. आता…
वरठी ग्रामसेवकाचा ठेकेदारी कामगाराच्या अनुभव पत्रावर स्वाक्षरीस नकार – कामगारांचे प्रश्न ऐरणीवर
वरठी (ता. मोहाडी, जि. भंडारा) – बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली ९० दिवस प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही संबंधित मजुराला ग्रामपंचायतीकडून अनुभव प्रमाणपत्रावर स्वाक्षरी…
गोमूत्र मध्ये कोणकोणते गुणधर्म असतात
गोमूत्रातील गुणधर्म गोमूत्र (गायीचे मूत्र) हे आयुर्वेदानुसार एक औषधी द्रव्य मानले जाते आणि त्यामध्ये खालीलप्रमाणे विविध गुणधर्म असतात: रासायनिक आणि पोषक…
‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
मुंबई, दि. २ : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आगामी ईदच्या…
सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
मुंबई, दि. २ :- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य
मुंबई, दि. २ : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजिकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व…
बंदरे विभागाने लोकाभिमुख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच…
‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा…
आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक दि.२ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली…
