शहरातील आरओचे पाणी आरोग्यासाठी योग्य आहे का? आरओ प्लांट व्यवसायाला तीन विभागांची परवानगी आवश्यक
भंडारा जिल्ह्यात सुमारे ४०० च्यावर आरओ प्लांट आहेत. पण हे सर्वच व्यवसाय आवश्यक परवानगी न घेताच सुरू असल्याचे दिसत आहे.…
शस्त्रसंधी कुणासाठी… इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करताच अवघ्या चार दिवसांत भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी जाहीर झाली. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर…
मुसळधार पावसात वीज पडून बैल आणि म्हशींचा मृत्यू बोरगाव/खापरी शिवारातील घटना बैल/म्हशीच्या मृत्युमुळे शेतकरी अडचणीत
कोंढाळी- १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, वादळ आणि मुसळधार पावसात, काटोल तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी प्रेमराज मानमोडे यांच्या…
केल्टेक एनर्जीज प्रकल्प वाढिसाठी लोक(जन) सुनावणी संपन्न प्रकल्पाच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न
कोंढाळी- नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा गरमसुर येथील मे.केल्टेक एनर्जीज लिमिटेड च्या प्रस्तावित नवीन स्फोटक उत्पादनाच्या समावेशासह प्रस्तावित प्रकल्प विस्तारासाठी…
जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन
जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर…
वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संतोष राऊत यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट.
गणपूर ता.चामोर्शि जि.गडचिरोली येथे शेतकरी संतोष भाऊजी राऊत हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यामध्ये त्यांचे निधन…
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई, दि.१६ : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत…
नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव
जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींचे नाव स्टँडला देण्याचा अभिमान मुंबई, दि. १६ : मुंबई क्रिकेट असोसिएशनला लवकरच शंभर वर्ष पूर्ण…
आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस
मुंबई, दि. १६ : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र
मराठवाड्यात २१ हजार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण मराठवाड्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करण्यासाठी पाऊल मुंबई, दि. १६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे…
