मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी
एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचाही वापर मुंबई, दि. २३ : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण…
गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी…
मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग प्रचाराच्या नियमांमध्ये सुधारणा
मुंबई, दि. २३ : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा…
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा; मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग
मुंबई, दि.२३ : मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तर मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे…
कर्तव्यावर असणारे मा. श्री विजय राठोड मुख्य अभियंता cstps यांचे काम खरोखर कौतूकास्पद आहे.
चंद्रपुर वार्ता. चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती cstps चंद्रपूर मध्ये कर्तव्यावर असलेले मा. श्री.विजय राठोड साहेब चंद्रपूर महाओषष्णिक वीजनिर्मिती विद्युत केंद्र इथे…
गडचिरोली येथे चामोर्शि आष्टी महामार्गावर रोड अपघातात गडचिरोली येथील विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे यांचे दुःखद निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांची गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सांत्वना भेट.
यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, सचिव महाराष्ट्र…
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन
सांगली, दि. 23 :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली…
विभागस्तरावर संचालक (माहिती) कार्यालय छत्रपती संभाजीनगरला तर जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाला प्रथम क्रमांक १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम
मुंबई, दि. २३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या सर्व महसुली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर…
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. २३ : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या…
सोशल मिडीयात काहीही कायदेशीर पात्रता नसताना गधेही पहेलवान बनतात.. हे कोण प्रवीण जाधव?
सोशल मिडीयात काहीही कायदेशीर पात्रता नसताना गधेही पहेलवान बनतात.. हे कोण प्रवीण जाधव? त्यांनी डाकूमेण्टसह पात्रता जाहीर करावी .. सिजे…
