मुख्यमंत्रीच पालकमंत्री असूनही भामरागड तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित – खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या भामरागड भेटीत सरकारवर तीव्र टीका.
भामरागड: २४ मे – “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानांही भामरागड सारखा अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुका आजही आरोग्य,…
“मंदिर मुक्तीने मौलिक समस्या सुटतील का?”
सद्या देशात धार्मिक उन्माद वाढवून सामान्यांचे मुडदे पाडल्या जात आहेत अशा वेळेस बुद्धिस्ट टेम्पल मुक्ती लढाई खरंच आवश्यक आहे का?…
वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी संध्या सव्वालाखे यांनी दिले मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन
पुणे:- महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या वतीने आपणांस कळवावेसे वाटते की, दि. १६ मे २०२५ रोजी भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे…
अहेरी तालुक्यातील विविध समस्यांवर लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
अहेरी, दि. २३ मे – गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी अहेरी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज…
सावकारी पाशात अनेकांचा जीव टांगणीला ‘त्या’ अवैध सावकाराने बळकावले शेती, घर, प्लॉट
लाखनी, (ता. प्र.). शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखनी तालुक्यात सावकारी पाशात अनेकांचा जीव टांगणीला असून पैशाच्या जोरावर मुद्रांकाच्या मदतीने…
विज्ञान सोपे करुन सांगण्यात जयंत नारळीकर यांचे मोठे योगदान – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 24 मे : विज्ञान सोपे करुन सांगण्यात पद्मभूषण प्रा.जयंत नारळीकर यांचे मोठे योगदान होते. मुलांना विज्ञानाची गोडी खऱ्याअर्थाने जयंत…
निवडणूक आयोगाकडून वकील व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
मुंबई, दि.24 : नवी दिल्ली येथील IIIDEM मध्ये भारताच्या निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित वकिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली, 24 : देशाचे नूतन सरन्यायाधीश मा. न्या. भूषण रामकृष्ण गवई यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
‘विकसित भारत-2047’ लक्ष्य साधण्यासाठी महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक
राज्यात 2030 पर्यंत राज्यासाठी 52 टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून नवी दिल्ली, दि. 24 :- विकसित भारत-2047 चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार…
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी -मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. २४ :- शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय…
