जिल्हा परिषद महाविद्यालय वरठी येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्कार व करिअर मार्गदर्शन
दिनांक १९-७-२०२५ शनिवारला जिल्हा परिषद महाविद्यालय वरठी येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्कार व करिअर मार्गदर्शन आणि अवयव दानावर…
जखमी अवस्थेत वानराला जीवनदान
वरठी : पाचगाव रोडवरील नहराच्या कॅनल जवळ वानर अत्यंत जखमी अवस्थेत दिसुन आले.सदर वानर ची अवस्था बघून मनोज शेंडे व…
सरस्वती विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची…
स्वातंत्र्यदिनासंदर्भात संकल्पना पाठविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन
नवी दिल्ली दि. ०१ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे…
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा आरंभ
मुंबई, दि.०१ : शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री…
राज्यात उद्यापासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात – सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी
मुंबई, दि. ०१: देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 2 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन
पुणे, दि.०१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट…
नितीन गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पुणे, दि. ०१ : नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे…
महसूल कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा -जिल्हाधिकारी आंचल गोयल
मुंबई, दि. ०१ : महसूल विभाग हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल…
कामगार विभागाच्या कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करा – मंत्री ॲड.आकाश फुंडकर
मुंबई, दि. ०१ : राज्यातील कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात…
