चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यात येणार राजुरा आणि जिवती येथील प्रलंबित समस्यांवर महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश
मुंबई दि. १५ : जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले असून त्यानुसार लवकरच…
ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. १५: ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी. जेणेकरून विधेयक डिसेंबर…
जिवतीतील वनपट्टे भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी तातडीची कार्यवाही करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा या दृष्टीने, चुकीने वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या ८,६५९.८ हेक्टर…
मालवाहू वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई
मुंबई, दि. १५ : कल्याणमध्ये तीनचाकी मालवाहू वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. या वाहनाचा क्रमांक एम एच…
शेतकऱ्यांचे परदेश अभ्यासदौरे योजनेसाठी सन २०२५-२६ अंतर्गत प्रवासी कंपनीची निवड होणार
मुंबई,दि.१५: राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात…
📰 विशेष बातमी “जनतेचा विश्वास, विकासाची ग्वाही” — आमदार राजुभाऊ कारेमोरे यांचे उल्लेखनीय कार्य
📍 तुमसर (भंडारा), १६ जुलै २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे लोकप्रिय आमदार राजुभाऊ माणिकराव कारेमोरे यांनी तुमसर विधानसभा…
🖋️ पत्रकार ही केवळ नोकरी नव्हे – ती समाजहिताची जबाबदारी आहे! – मा. श्री. राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक व डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
चंद्रपूर | 15 जुलै 2025 – “पत्रकारिता म्हणजे जनतेच्या मनाचा आरसा आहे. बातमी ही सत्याचा प्रकाश असावी, अफवांचा अंधार नव्हे.”…
महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शोरूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ जनसहभागासाठी राज्य शासनाचे विशेष अभियान सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहभाग घेण्यासाठी आवाहन
मुंबई, दि. १४ : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान देण्यासाठी https://wa.link/o९३s९m किंवा https://vikasitmaharashtra.civis.vote/consultations/1245 या लिंकवर यावर आपले मत दि.17 जुलै 2025 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन मुंबई…
महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’
मुंबई, दि. १४ : हिंगोली जिल्ह्यातील ‘संजीवनी अभियान’ हे आरोग्यविषयक नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून कर्करोगावरील लढ्यात एक सकारात्मक पाऊल मानले…
