गांव को मलेरिया मुक्त बनाने के लिए बालाघाट सरकार की भूमिका
उकवा जिला बालाघाट वार्ता:- गांव को मलेरिया मुक्त बनाने हेतु मच्छरों के लारवा को घर-घर ढूंढ कर किया जा रहा…
सोना चांदी व्यापारी संतोष सोनी का दुःखद निधन
जिला बालाघाट वार्ता:- नैनपुर नगर के प्रतिष्ठित नागरिक व सोना चांदी व्यापारी संतोष सोनी जी का 68 वर्ष की उम्र…
मँग्नीज क्षेत्रात चोरी
सर्व भारत देशामध्ये केन्द्र सरकार ईस्पात व खनन मंत्रालय चालवितो. त्यामध्ये मँग्नीज ओर ईन्डीआ लिमीटेड ही एक सरकारी प्रतिस्थान आहे.…
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
– मुंबई वार्ता:- दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हाला सुख-समाधानाची व आनंदाची जावो हीच प्रार्थना🙏🏼 होळीपासून सुरुवात झालेले सगळेच…
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका, शिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन. मास्क वापरणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या शिस्तीचे पालन करावे
प्रदूषण आणि गर्दी टाळून सण साधेपणाने साजरा करा उद्योगक्षेत्रातील गुंतवणुकीत महाराष्ट्राची मोठी झेप मुंबई, दिनांक ८ : जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी…
नवनियुक्त एपीआय पाटिल यांचा सत्कार
तुमसर तहसिल मधील गोबरवाही पुलीस स्टेशन मध्ये आदिवासी संघटना तर्फे पुष्फ गुच्छ देऊननवनियुक्तमा.स.पो.नि.पाटील साहेब यांचा सत्कार करन्यात आला. त्यावेळी आदीवाशी…
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ वीच्या पदभरती
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर…
मास्क वापरणे बंधनकारक, मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई, दि. ७: मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच…
राजापुर गावात खुन
ग्राम राजापुर वार्ता:- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसिल मधील गोबरवाही पोलीस स्टेशन अंर्तगत राजापुर गावामधील एका ५२वर्षाच्या ईसमाने घराजवळील असलेल्या एका…
योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई , दि. ७; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे…
