देशात सर्वाधिक ‘आयुष्मान भारत केंद्र’ महाराष्ट्रात
नवी दिल्ली 20, : सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरूवात केंद्र शासनाने 2018 मध्ये केली.…
कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील १७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. २० : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील…
ग्रामीण घरकूल निर्मितीला गती देण्यासाठी राज्यात महाआवास अभियान – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा ग्रामीण भागात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले निर्मिती पूर्ण करण्याचा निर्धार
मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर…
‘सोमपूरा महाविहार’ बांगलादेशाची शान ‘Sompura Mahavihar’ the great Vihar of Bangladesh.
बांगला देशात नावगाव जिल्ह्यात पहारपूर येथे एक मोठे बौद्ध विहार आहे. याचे नाव सोमपूरा महाविहार असून ते जवळजवळ २७ एकर…
★★★वनरक्षक झाले वनभक्षक★★★
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय नाकाडोंगरी मध्ये आहे. ह्या वनविभाग परिक्षेत्रामध्ये कवलेवाडा,चिचोली, बघेडा, व नाकाडोंगरी असे चार राउंड आहेत, जसे दिघोरे सा.(कवलेवाडा),तिबुडेसा.(चिचोली),गोलीवार…
शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत…
भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस) पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा) शैक्षणिक…
मंत्रिमंडळ निर्णय : दि. १९ नोव्हेंबर २०२०
मुंबई, दि. १९ : नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी,…
लखीमपुर खीरी में कोंग्रेस ने मनाई श्रीमती इंदिरा गांधी की 103 वी जयंती
आज दिनांक 19 नवंबर को उत्तर प्रदेश की प्रभारी अखिल भारतीय कांग्रेस पार्टी की राष्ट्रीय महासचिव माननीय श्रीमती प्रियंका गांधी…
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार : राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द
मुंबई, दि. 19 : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून…
