महसूल यंत्रणा बळकटीकरणासाठी प्रयत्न – महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आढावा बैठक
मुंबई, दि.६ : मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे…
आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर उद्या वेबिनार विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची राहणार उपस्थिती
मुंबई, दि. ६ : साथी संस्था पुणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान यांच्या वतीने महाराष्ट्रातील…
शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई, दि ६ : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे…
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली
मुंबई, दि. ६ :- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला प्रेरणादायी – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
पुणे, दि. ६ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी…
विद्यार्थी हिताला प्राधान्य द्या – सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम
पुणे, ६ – राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयास भेट दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब…
सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाचे प्राधान्य; प्रशासनाने ‘मिशनमोड’वर कामे करावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
अमरावती, दि. ६ : जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात घरोघर नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सर्वदूर शुद्ध पेयजल उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या…
महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन
नागपूर दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक ६ डिसेंबरला ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी…
मानवी हक्कांप्रती जागरूकता निर्माण करण्याची गरज – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर ‘बेसिक्स ऑफ ह्युमन राईटस्’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती, दि. ६ : समाजात मानवी हक्कांप्रती जागरूकता आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक साहित्य निर्माण झाले पाहिजे. मानवी हक्कांच्या मूलभूत तत्वांवर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमुळेच देश एकसंघ – पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांचे महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नाशिक, ६ डिसेंबर,(जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष असून सगळ्या जगात त्यांना मान्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेने देश एकसंघ असून…
