ABVP पवनी तर्फे पोलिस कर्मचाऱ्या सोबत भाऊबीज साजरी.
जिल्हा भंडारा वार्ता: कुठेतरी आपली संस्कृती जोपासून करोना योद्धा म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी तर्फे दिनांक २१ नोव्हबर २०२०…
मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच. मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर, ता. 21 : दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23…
ब्रेकिंग : वर्धा नदीत 3 मुले वाहून गेली : पोहायला गेले पण पात्रात वाहून गेले
घुग्गुस शहरातील काही अल्पवयीन मुले पोहायला गेली असताना वर्धा नदी पात्रात वाहून गेले असून वाहून गेलेल्या मुलांचे शोधकार्य पोलीस प्रशासनातर्फे…
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली. हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून वाहिली आदरांजली
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली…
ओबीसी च्या सर्व न्याय व संवैधानिक मागण्या मान्य होणार : मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांची मुंबई येथे बैठक संपन्न
गडचिरोली:- दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा.…
कृषिपंप वीज धोरणातून राज्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत. २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब शुल्क आणि व्याज पूर्णपणे माफ
मुंबई, दि. २० : कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्याला वेळेवर आणि दर्जेदार सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून त्या दृष्टीकोनातून नवीन कृषीपंप वीज…
उदरनिर्वाहाच्या साधनाला हानी..
भंडारा वार्ता: जिल्हा भंडारा येथील वरठी ची घटना शेतात धानाच्या खुबिला आग लागल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. ग्राम सोनु ली…
ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार.
ठाणे दि. २० (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे…
डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे महाआघाडीचे उमेदवार,अभिजित वंजारी यांना जाहीर पाठिंबा
नागपूर डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागाची नागपुर पदवीधर संघ मध्ये कुणाला पाठींबा देण्याचा संदर्भात नुकतीच नागपूर विभागीय…
ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘महाआवास अभियान (ग्रामीण)’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार
मुंबई, दि. २० : ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
