मनोरंजन

आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या सुरांनी साकारली माणुसकीची मैफल वीनस म्युझिकल अँड सोशल वर्क ऑर्गनायझेशनचा समाजभान जपणारा संगीतमय उपक्रम

चंद्रपूर | प्रतिनिधी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम ठरू…

क्राइम न्यूज़

🚨 लाखनीत जातीय शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार दारूच्या नशेत अनुसूचित जातीच्या तरुणावर प्राणघातक हल्ला अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल; आरोपी अटकेत येण्याची शक्यता

लाखनी | प्रतिनिधी लाखनी शहरात दारूच्या नशेत जातीय द्वेषातून केलेल्या अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि जीवे…

राजकीय

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय धान उत्पादकांना ७०० रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना…

महाराष्ट्र

ओबीसी बांधवांनी 26 नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी व्हावे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ

ओबीसी जनगणना समन्वय समिती चंद्रपूर च्या वतीने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर येथे संविधान दिनी 26 नोव्हेंबर…

महाराष्ट्र

“”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”””जोरदार फटका:-नवनियुक्त तहसीलदार कामावर रुजू

काही दिवसांपूर्वीपोलीस योध्दा न्युज नेटवर्कमध्ये तुमसर. तहसील मधील प्रभारी तहसीलदार मा.अशोक पाटील सा.यांच्या कामाविषयी बातमी प्रकाशित केली होती. लोकांचे कामे…

महाराष्ट्र

नौकर भरतीवरील स्थगीती ऊठवून ओबीसी अनुशेष भरणार : ना. विजय वडेट्टीवार

गडचिरोली : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.23) ला मुंबई येथे बैठक संपन्न झाली.…

महाराष्ट्र

कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना; पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण न करण्यासाठी राजकीय पक्षांना सूचना देण्याची केली मागणी

मुंबई, दि. 24 : कोरोनाची लाट पुन्हा येत आहे,अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत…

महाराष्ट्र

शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेमुळे अपघातांचे प्रमाण घटणार – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 23 (उमाका वृत्तसेवा) : शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत…