शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी यांनी परिपत्रक काढून एजंट म्हटल्यामुळे शिक्षणाधिकारी(प्राथ ) यांचा निषेध
चंद्रपूर जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मोठया प्रमाणात प्रलंबित असून मागील वर्षात एक शिक्षक संघटनेने प्राथमिक…
***परराज्यातील धान आठळुण आल्यास थेट कार्यवाही करा***:-उपमुख्यमंत्री अजीत पवार
स्पेशल न्यूज वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले कि परराज्यातील धान गैरमार्गाने महाराष्ट्रात येत असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावर…
सर्वोच्य न्यायालयाचा आरक्षित उमेदवारा बाबत उत्कृष्ट निर्णय
✍ अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय व अपंग इत्यादी आरक्षित जागे साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खुल्या प्रवर्गातील उमेदवारा पेक्षा अधिक गुण मिळविले…
साटक ला ग्रामीण महिलाचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर
नागपूर कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु संस्था टेकाड़ी यांच्या…
✍️आज मनुस्मृती दहन दिवसाचा हार्दिक शुभेच्छा,मंगलकामना.🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷👆🏻👆🏻👆🏻
शुभेच्छुक विनोद खोब्रागडे उर्फ संविधान बौध्द वरोरा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य. ✍️एक लक्षात घ्या. ✍️या जगाचे कायदेपंडित,पुस्तक प्रेमी,ज्ञानवंत,बुध्दिवंत,निष्ठावंत,”द सिम्बॉल…
बलात्कार करून फेकले रेल्वे रुळावर
नवी मुंबई : सर्वात धक्कादायक घटनासमोर आली आहे, एका महिलेवर लोकलमध्ये अत्याचार करण्यात आले, यानंतर तिला रुळावर फेकून देण्यात आलं.…
महिला व बाल रूग्णालयात शासनाच्या आदेशानुसर कारगार पुरवठ्याचे काम
गडचिरोली प्रतिनिधी : दिनांक 21/12/2020 केंद्रीय खरेदी समिती सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांच्या कार्यारंभ सभेच्या प्राप्त मंजूरी प्रमाणे ई-निविदेच्या अटी…
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाचा दणका
मुंबई | सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. कंगणाचा खार…
मंत्रिमंडळ निर्णय : दि. २३ डिसेंबर २०२०
कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य…
भूजल पातळी वाढविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील भूजल स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 22 : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे…
