विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल विजयी
धुळे, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरिश रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी)…
शासकीय जमा लेखांकन प्रणालीमध्ये लघुसंदेशाची सुविधा सुरु
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जमा लेखांकन प्रणाली (GRAS) मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी लघुसंदेशाची (SMS) सुविधा दि. 7 डिसेंबर…
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत
मुंबई, दि. ३ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक…
दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत उद्या विविध विषयांवर मोफत वेबिनार
मुंबई, दि. 2 : दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी विविध विषयांवर मोफत वेबिनार आयोजित…
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास – रोहयोमंत्री संदिपानराव भुमरे. शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 2 : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक…
वस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. महाराष्ट्रात वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार; सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई, दि. 2 : सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता…
काळ नदीवरील बंधाऱ्यांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील काळ नदीवरील मौजे कुंभार्ते (ता.माणगाव) येथील बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण…
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्भया फंडातील निधीचा सुयोग्य वापर करा – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर. निर्भया योजनेकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, दि. 2 : राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुयोग्यपणे करावा तसेच महिलांसाठी असलेल्या विविध योजनांकरिता…
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वर्षभराचा १०० टक्के जीएसटी परतावा मिळणार
मुंबई, दि. 2 : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या…
मंत्रिमंडळ निर्णय. एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
मुंबई, दि. २ : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या…
