तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती. ‘ई-गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषद
मुंबई, दि. 24 : शासनाच्या दैनंदिन कामकाज आणि योजनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारच्या…
मुंबई, दि. 24 : शासनाच्या दैनंदिन कामकाज आणि योजनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारच्या…
मुंबई, दि.24 : ‘सुशासनात ई-गव्हर्नन्सची उपयुक्तता’ या अनुषंगाने केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र शासनाच्या…
सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय व आपुलकीची भावना निर्माण करून सहकार शक्ती उदयास आणणे व तिच्या जोरावर सहकार क्षेत्रातील प्रश्न सोडवणे…
मुंबई, दि. २३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…
मुंबई दि. २३ : पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे…
मुंबई, दि. २३ : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा,…
नवी दिल्ली, २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात…
मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी – एसटी हब आणले…
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई, दि. २३ : यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि…