मेळघाटातील पुनर्वसित गावांच्या अडचणी सोडवा – राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून विविध विभागांचा आढावा
अमरावती, दि. 20 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिक्षेत्रातून पिली, मांगिया, रोला, वन मारुल, चुरणी आदी गावांचे चांदूर बाजार व अचलपूर…
