देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे !: मा. नानाभाऊ पटोले * सोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न. – मुंबई मॉडेलचे कौतुक करणारे केंद्र सरकार, निती आयोग खोटे बोलतायेत असे फडणवीसांचे म्हणणे आहे का?
मुंबई, :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १५ मे २०२१ कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल…
