औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद दि 1 (जिमाका):  सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव…