ब्लॉग

पुरोगामी राजर्षी शाहूंचा सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन सदैव प्रेरणादायी

कोल्हापूर संस्थानातील दलित, दुर्बल, सर्वांकष, पीडित अशा सर्वांची अन्याय आणि अत्याचारापासून पूर्ण मुक्तता व्हावी. त्यांच्या जीवनात समता, स्वातंत्र्य आणि बंधूत्व…

ब्लॉग

रयतेचा राजा राजर्षि शाहू

आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी…

ब्लॉग

छ.शाहुंचे अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण धोरण

सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून आजही आरक्षणाला महत्त्व आहे. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण पद्धत लागू केल्यामुळे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळत…

ब्लॉग महाराष्ट्र

शेतकऱ्याची व्यापारी वर्गाकडू लूट.

पावसाच्या सरी बरसता शेतकरी हा आनंदी होतो, आणि पेरणीच्या कामाला लागतो, परंतु हाच आनंद कुठेतरी निराशी मध्ये बदललेला आहे. सोयाबीन…

ब्लॉग महाराष्ट्र हेडलाइन

भुकेल्याची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र – कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 18 (उमाका वृत्तसेवा) : अल्प दरासह संकट काळात मोफत उपलब्ध होत असलेल्या शिवभोजनामुळे भुकेल्यांची भूक भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. हा…

ब्लॉग

गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांचा विशेष लेख

राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर गेल्या वर्षभराच्या काळात राज्याच्या गृह विभाग, गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान या विभागांनी जनहिताचे अनेक…

ब्लॉग

मुख्यमंत्री जलसंवर्धन – एक संजीवनी – शंकरराव गडाख, मृद व जलसंधारणमंत्री राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लेख

लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्‍तीवर आधारित राज्‍यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्‍ये जल व मृदसंधारणाच्‍या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्‍ट्राची…

ब्लॉग

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-२)

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या…

ब्लॉग

द_गोंड्स_आँफ_लाहेरी” चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड…..

माडिया गोंड किंवा माडिया किंवा मारिया हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यात राहणारे आणि छत्तीगडगड भारतातील बस्तर विभागातील…

ब्लॉग

महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांचे सीमा भागातल्या बांधवाना पत्र

मुंबई,दि. ३० ऑक्टोबर :- भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने 1 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र…